कविता

Marathi Kavita Mrutyu

Marathi Kavita Mrutyu : मराठी कविता 3 – मृत्यू

Marathi Kavita Mrutyu : शेवटी मृत्यू हेच शाश्वत सत्य आहे. माणसाचा मृतदेह पुरणे, जाळणे, पशुपक्ष्यांच्या ताब्यात देणे नदीला किंवा समुद्राला अर्पण करणे इत्यादी निरनिराळ्या प्रथा समाजात रूढ आहेत. माणूस मरतो पण आत्मा मरत नाही अस म्हणतात. अश्याच एका आत्माच्या जागी स्वताला ठेवून पहिले तर……. विचार थोडासा वेगळा वाटतो पण, विचार करण्यासारखा हा विषय नक्कीच आहे. […]

Marathi Kavita Mrutyu : मराठी कविता 3 – मृत्यू Read More »

Marathi Kavita Nashib

Marathi Kavita Nashib : Manish Joshi

Marathi Kavita Nashib : आपल्या मराठीत म्हण आहे “हात धूवून पहिला, पण नशिब धूवून पाहता येत नाही”. नशिब हा तसा पाहता तीन अक्षरी शब्द पण माननार्‍यांसाठी या शब्दाची व्याप्ती खूप मोठी आहे. प्रत्येक जण इथे रात्रंदिवस काम करतो, मेहनत करतो एवढं करून त्याला यश मिळालं की लोक म्हणतात तो नशीबवान आहे, यश नाही मिळालं की

Marathi Kavita Nashib : Manish Joshi Read More »

Marathi Kavita Maitri : Manish Joshi

Marathi Kavita Maitri : Manish Joshi

Marathi Kavita Maitri : मनुष्य प्राणी म्हणून आपण दिवसरात्र कष्ट करतो, मेहनत करतो, अनेक संकटांना तोंड देतो, परिस्थितीशी लढा देतो. अनेकदा आपण दुख झेलतो तर कधी आपण सुख त्यागतो. हे सर्व करताना आपण बर्‍याच गोष्टी विसरतो. पण अशी एक गोष्ट आहे की ती कधीही विसरता येत नाही ती म्हणजे मैत्री. कॉलेज जीवन संपले की जो

Marathi Kavita Maitri : Manish Joshi Read More »

Premachya Kavita

Premachya Kavita – Manish Joshi

Premachya Kavita : आपली प्रिय व्यक्ति आपल्यापासून लांब असली तरी आपल्या मनात तिच्या आठवणी कायम रेंगाळत असतात. अश्याच आठवणीत रेंगाळणार्‍या प्रियकराला जेव्हा आपल्या प्रेयसीची आठवण येते तेव्हा. प्रियकर पुढील कवितेच्या जाळ्यात गुंतत जातो आणि अलगत त्याच्या हृदयात पुढील शब्द उमटतात. कवितेचे नाव आहे हरवलीस तू तुझ्याच दुनियेत….. Premachya Kavita : हरवलीस तू तुझ्याच दुनियेत हरवलीस

Premachya Kavita – Manish Joshi Read More »

o
Scroll to Top