Marathi Kavita Mrutyu : मराठी कविता 3 – मृत्यू
Marathi Kavita Mrutyu : शेवटी मृत्यू हेच शाश्वत सत्य आहे. माणसाचा मृतदेह पुरणे, जाळणे, पशुपक्ष्यांच्या ताब्यात देणे नदीला किंवा समुद्राला अर्पण करणे इत्यादी निरनिराळ्या प्रथा समाजात रूढ आहेत. माणूस मरतो पण आत्मा मरत नाही अस म्हणतात. अश्याच एका आत्माच्या जागी स्वताला ठेवून पहिले तर……. विचार थोडासा वेगळा वाटतो पण, विचार करण्यासारखा हा विषय नक्कीच आहे. […]
Marathi Kavita Mrutyu : मराठी कविता 3 – मृत्यू Read More »